Skip to product information
Sale price
Rs. 240.00
Regular price
Rs. 320.00
Overview:
अर्चना मिरजकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकातील कथा महाभारतातील स्त्रियांवर आधारित आहेत. कुंती, रूक्मिणी, हिडिंबा, उलूपी आणि चित्रलेखा यांसारख्या या कथांतील नायिकांनी आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचला केली आहे. किंबहूना, महाभारतातील काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नायकांपुढे त्यांनी काही प्रस्ताव मांडले आहेत. या प्रस्तावांचे महाभारता...
अर्चना मिरजकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकातील कथा महाभारतातील स्त्रियांवर आधारित आहेत. कुंती, रूक्मिणी, हिडिंबा, उलूपी आणि चित्रलेखा यांसारख्या या कथांतील नायिकांनी आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचला केली आहे. किंबहूना, महाभारतातील काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नायकांपुढे त्यांनी काही प्रस्ताव मांडले आहेत. या प्रस्तावांचे महाभारता...
Pickup currently not available