Skip to product information
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 400.00
Overview:
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या हतबलतेतून, हताशपणातून, नैराश्यातून, नकारात्मकतेतून बाहेर पडण्याचा आत्महत्या हा खरंच एकमेव मार्ग आहे? नाही... खरंतर आत्महत्या हे उत्तरच असू शकत नाही. सातत्याने येणारं अपयश, भोवतालीची निराशाजनक परिस्थिती, त्यातून वाढत जाणारी असुरक्षिततेची भावना, यामुळे काही माणसं हतबल होतात. तीव्र स्वरूपाची नकारात्मकता मनाला ग्रासून टाकते आणि एका टप्प्यावर माणूस टोकाचा निर्णय घेऊ...
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या हतबलतेतून, हताशपणातून, नैराश्यातून, नकारात्मकतेतून बाहेर पडण्याचा आत्महत्या हा खरंच एकमेव मार्ग आहे? नाही... खरंतर आत्महत्या हे उत्तरच असू शकत नाही. सातत्याने येणारं अपयश, भोवतालीची निराशाजनक परिस्थिती, त्यातून वाढत जाणारी असुरक्षिततेची भावना, यामुळे काही माणसं हतबल होतात. तीव्र स्वरूपाची नकारात्मकता मनाला ग्रासून टाकते आणि एका टप्प्यावर माणूस टोकाचा निर्णय घेऊ...
Pickup currently not available