Skip to product information
Sale price
Rs. 224.25
Regular price
Rs. 299.00
Overview:
खरंतर असं दिसतंय की, लेखिकेनं या एका गावाच्या निमित्ताने जवळपास सगळ्या उत्तर भारतीय गावांना चेहरा मिळवून दिला आहे. जरी आपण सगळे आता छोट्या शहरात, गावात राहत नसलो तरी कधी ना कधी तिथे आपलं वास्तव्य होतं. तिथून जाणं-येणं करत होतो. आपले किती तरी मित्र, नातेवाईक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवणी आजही तिथं वसलेल्या आहेत. हिंदी लेखनातून एका फटक्यात गाव वगळून टाका, ते मृत्यू पावेल. नीलेश रघुवंशी यांनी नि:संश...
खरंतर असं दिसतंय की, लेखिकेनं या एका गावाच्या निमित्ताने जवळपास सगळ्या उत्तर भारतीय गावांना चेहरा मिळवून दिला आहे. जरी आपण सगळे आता छोट्या शहरात, गावात राहत नसलो तरी कधी ना कधी तिथे आपलं वास्तव्य होतं. तिथून जाणं-येणं करत होतो. आपले किती तरी मित्र, नातेवाईक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवणी आजही तिथं वसलेल्या आहेत. हिंदी लेखनातून एका फटक्यात गाव वगळून टाका, ते मृत्यू पावेल. नीलेश रघुवंशी यांनी नि:संश...
Pickup currently not available