Skip to product information
Overview:
पाणी म्हणजे जीवन. पाण्यात पाणी मिसळले की नवा प्रवाह निर्माण होतो. वैनगंगा आणि पैनगंगा मिसळून प्राणहिता तयार होते. उषा व प्रभा मोहनी ह्या दोघी बहिणींच्या सृजनाचे प्रवाह मिसळल्यावरही एक ‘प्राणहिता’ जन्मली. ह्या प्राणहितेने मग आपलं बालपण आपल्या कडेवर घेतलं. त्याच्या पायातल्या घुंगुरवाळ्याने सारं वातावरण भारून टाकलं. त्याला चढवलेलं शब्दांचं बाळलेणं म्हणजे हे पुस्तक. ह्यातील प्रत्येक ललितबंधातून रस-रंग-गंध-...
पाणी म्हणजे जीवन. पाण्यात पाणी मिसळले की नवा प्रवाह निर्माण होतो. वैनगंगा आणि पैनगंगा मिसळून प्राणहिता तयार होते. उषा व प्रभा मोहनी ह्या दोघी बहिणींच्या सृजनाचे प्रवाह मिसळल्यावरही एक ‘प्राणहिता’ जन्मली. ह्या प्राणहितेने मग आपलं बालपण आपल्या कडेवर घेतलं. त्याच्या पायातल्या घुंगुरवाळ्याने सारं वातावरण भारून टाकलं. त्याला चढवलेलं शब्दांचं बाळलेणं म्हणजे हे पुस्तक. ह्यातील प्रत्येक ललितबंधातून रस-रंग-गंध-...
Pickup currently not available