Skip to product information
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 200.00
Overview:
“श्री कृष्णा महाराजांनी स्वतःची चिता रचून अग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी ५०१ वा ‘कळसाचा अभंग’ लिहिला आणि नोंद केली ‘माझं जीवनकार्य संपलं… देवानं मला बोलावलं….’ आणि ते निघून गेले. आजच्या वर्तमानात अविश्वसनीय ठरावी अशी ही घटना आहे. एक पंचविशीतला तरुण जेमतेम दहावी शिकलेला, कोणताही मानवी गुरू न लाभलेला, अभंग लिहितो आणि त्यातून जीवनतत्त्वज्ञान सांगतो, ही नवलाईची गोष्ट आहे. कृष्णाचे अभंग मराठी संतपरंपरेचा...
“श्री कृष्णा महाराजांनी स्वतःची चिता रचून अग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी ५०१ वा ‘कळसाचा अभंग’ लिहिला आणि नोंद केली ‘माझं जीवनकार्य संपलं… देवानं मला बोलावलं….’ आणि ते निघून गेले. आजच्या वर्तमानात अविश्वसनीय ठरावी अशी ही घटना आहे. एक पंचविशीतला तरुण जेमतेम दहावी शिकलेला, कोणताही मानवी गुरू न लाभलेला, अभंग लिहितो आणि त्यातून जीवनतत्त्वज्ञान सांगतो, ही नवलाईची गोष्ट आहे. कृष्णाचे अभंग मराठी संतपरंपरेचा...
Pickup currently not available