Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच देशाने संसदीय कार्यपद्धतीचा स्वीकार केला. राष्ट्रपती व पंतप्रधान ही देशाच्या प्रशासकीय प्रणालीतील दोन सर्वोच्च पदे आहेत. घटनात्मकदृष्ट्या आत्यंतिक महत्त्वपूर्ण असलेल्या या पदांवर आजपर्यंत कित्येक माननीय व्यक्तींनी उत्तुंग कार्य केले आहे. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या या पदांना जसे राजकीय महत्त्व असते तशीच ती दे...
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच देशाने संसदीय कार्यपद्धतीचा स्वीकार केला. राष्ट्रपती व पंतप्रधान ही देशाच्या प्रशासकीय प्रणालीतील दोन सर्वोच्च पदे आहेत. घटनात्मकदृष्ट्या आत्यंतिक महत्त्वपूर्ण असलेल्या या पदांवर आजपर्यंत कित्येक माननीय व्यक्तींनी उत्तुंग कार्य केले आहे. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या या पदांना जसे राजकीय महत्त्व असते तशीच ती दे...
Pickup currently not available