Skip to product information
Tyanantar ...
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 280.00
Overview:
Newमराठी कवितेच्या प्रवासातील सुमारे पाच दशकांहून अधिक काळ व्यापून असलेले, मराठी कवितेला वेगळे वळण आणि परिणामकारक बळ देणारे म्हणून समजले गेलेले कवी म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी ! ‘सळाळ आणि सळाळनंतर...’, ‘समांतर’, ‘मथितार्थ’ व ‘इत्यादि’ या कवितासंग्रहांनंतरचा त्यांचा हा पाचवा कवितासंग्रह. गेल्या अर्धशतकातील वेगाने बदलत्या जीवनाच्या सार्‍याच पातळ्या, आयाम, बाजू, संबंध, गुंतागुंत समग्रपणे कवेत घेणार्‍या, ...
Book cover type

You May Also Like