Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 480.00
Overview:
सरकारी धोरणांमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समूहांनी पुकारलेलं बंड म्हणजे भूमकाल. बस्तर संस्थानातील आदिवासींनी 1910 मध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध असं बंड पुकारलं होतं. ते भूमकाल आंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतरही आदिवासींचा हा भूमकाल (संघर्ष) अद्याप संपलेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीवर सरकारचा हक्क या न्यायाने केला जाणारा अन्याय तर आदिवासींना सहन करावा लागतोच आहे, प...
सरकारी धोरणांमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समूहांनी पुकारलेलं बंड म्हणजे भूमकाल. बस्तर संस्थानातील आदिवासींनी 1910 मध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध असं बंड पुकारलं होतं. ते भूमकाल आंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतरही आदिवासींचा हा भूमकाल (संघर्ष) अद्याप संपलेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीवर सरकारचा हक्क या न्यायाने केला जाणारा अन्याय तर आदिवासींना सहन करावा लागतोच आहे, प...
Pickup currently not available