Skip to product information
Sale price
Rs. 202.50
Regular price
Rs. 270.00
Overview:
‘ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगले’, असे म्हटले गेले असले तरी निराशा, अडचणी, संकटे, अपयश मिळण्याची भीती सामान्य माणसाला सतत नाउमेद करते; परंतु मार्गात येणार्या सर्व अडचणी पार केल्यावर जे सुख मिळते, आनंदाचा आणि दिव्यत्वाचा जो प्रकाश मिळतो, तो अतुलनीय असतो. जय-पराजय तर आयुष्याचा एक भाग आहेत. त्याला हसतमुखाने सामोरे जायचे तर आपल्या मनात प्रसन्नतेचं झाडं सदा बहरलेलं हवं. त्यासाठी काय करावे? हे या पुस्तकात...
‘ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगले’, असे म्हटले गेले असले तरी निराशा, अडचणी, संकटे, अपयश मिळण्याची भीती सामान्य माणसाला सतत नाउमेद करते; परंतु मार्गात येणार्या सर्व अडचणी पार केल्यावर जे सुख मिळते, आनंदाचा आणि दिव्यत्वाचा जो प्रकाश मिळतो, तो अतुलनीय असतो. जय-पराजय तर आयुष्याचा एक भाग आहेत. त्याला हसतमुखाने सामोरे जायचे तर आपल्या मनात प्रसन्नतेचं झाडं सदा बहरलेलं हवं. त्यासाठी काय करावे? हे या पुस्तकात...
Pickup currently not available