Skip to product information
Sale price
Rs. 112.50
Regular price
Rs. 150.00
Overview:
कथा आणि लौकिक जीवनातील ह्या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं. या संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणार्या आहेत. नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे ह्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडू...
कथा आणि लौकिक जीवनातील ह्या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं. या संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणार्या आहेत. नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे ह्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडू...
Pickup currently not available