Skip to product information
Overview:
शालेय शिक्षणात व्याकरणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनात अनेक चुका आढळून येणे नित्याचेच झाले आहे. पदवी परीक्षा व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची सुद्धा हीच गत असते. अनेक चांगले चांगले शब्द लक्षात ठेवून, त्यांचे अर्थ व्यवस्थित समजावून घेऊन ते शब्द आपल्या बोलण्यात व लेखनात वापरावेत. योग्य स्थानी कुशलतेने शब्द योजले, तर त्यांच्या द्वारे आपल्या भावना, कल्पना आणि विचार ...
शालेय शिक्षणात व्याकरणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनात अनेक चुका आढळून येणे नित्याचेच झाले आहे. पदवी परीक्षा व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची सुद्धा हीच गत असते. अनेक चांगले चांगले शब्द लक्षात ठेवून, त्यांचे अर्थ व्यवस्थित समजावून घेऊन ते शब्द आपल्या बोलण्यात व लेखनात वापरावेत. योग्य स्थानी कुशलतेने शब्द योजले, तर त्यांच्या द्वारे आपल्या भावना, कल्पना आणि विचार ...
Pickup currently not available